जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आली आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅँकेने वाटलेले पीककर्ज वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ ...
नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबव ...
नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालि ...
भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात. ...
नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...
गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले ...