क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून, संस्थेचे ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. ...
जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह ...
गेल्या दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अडून बसल्याने सर्वत्र चिंतेचे ढग दाटले होते मात्र रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे ...
अखिल भारतीय महानुभाव परिषदेची त्रैमासिक बैठक रविवारी (दि.२१) राष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. बैठक श्री पंचकृष्ण लॉन्स, कोणार्कनगर येथे होणार आहे. ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे (आयसीएआय) जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीएसीपीटी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१८) जाहीर करण्यात आले असून, या परीक्षेत नाशिक मधून वैभव कुटे यांने सर्वाधिक १९० गुणांसह यश संपादन केले आहे ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागत असताना नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
सिंधी समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या चालिहा या धार्मिक व्रताला सोमवार, दि.२२ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या व्रताच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आनंद कुकरेजा व ट्रस्टचे अध्यक्ष वास ...
सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी साधण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन वाढ व गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. कायझेनच्या माध्यमातून सकारात्मक बदल शक्य आहे, असे प्रतिपादन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅन ...