खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. ...
देवळा : येथील अमृतकार पतसंस्थेने प्रथम मतदान करणाºया २०० मतदारांना बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे यांनी दिली. ...
कामगारांना अधिका-यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळावेत, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएलमधील कामगारांचा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारल्याने एचएएलचे कामकाज ठप्प झाले असून, फक्त अधिकारी वर्ग कामावर आ ...
अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल् ...
उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. ...
नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. ...
पेठ -आक्टोबर महिना संपत आला तरीही पाऊस थांबत नसल्याने कापणीला आलेले व कापून ठेवलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून आदिवासी बळीराजा हवालदिल झाला आहे. ...