सध्या संपूर्ण जगावर तंत्रज्ञानाचे वर्चस्व असून, यामुळे मुलांचे बालपण हरवते आहे, गॅझेट्समुळे त्यांच्यातील कलाविष्कार हरवत चालला असल्याच्या चर्चांना दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे. विद्यार्थी आजही तितकेच सृजनशील असल्याचे त्यांनी क ...
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...
रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्या ...
केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवा ...
मनमाड येथील बालसुधारगृहातून तीन मुलांनी पलायन केले असल्याची तक्र ार बालसुधारगृहाचे कर्मचारी अक्षय रमेश डिंबर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे ...