वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. ...
लासलगाव : दक्षिणेकडील राज्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातही कांदा आवक घटल्याने येथील बाजार समितीत सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ...
सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया ...
नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. ...