पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच् ...
महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. ...
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे. ...
वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामकाज तसेच अन्य पोलीस आयुक्तालयांपेक्षा नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची कमी असलेली संख्या, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, वाडीव ...
नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४०० पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ...
मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. ...