येवला तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. ...
चांगल्या व्यक्तींच्या सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगुणी व्यक्तींच्या दुर्गुणांना सोडून देण्याची शिकवण देण्यासाठी श्रीगुरु देव दत्तात्रयांनी २४ गुरु केले. ‘ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’. भाविकांनीद ...
राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यानंतर विधीमंडळात शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणवून भुजबळ यांनी तत्कालीन कॉँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडण्याची घेतलेली भूमिका व सेनेशी झालेल्या मतभेदानंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माझगावमधून स्वत:च्या पराभवाबरोब ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव ...
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथे झालेल्या कंटेनर व दुचाकी अपघातात सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील महाविद्यालयीन तरूणी ठार झाल्याची घटना शनिवार (दि.१४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
आजच्या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्यत: अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात, परंतु आजच्या या विकासाच्या युगात ऊर्जेचाही मूलभूत गरजा म्हणून समावेश करावा लागेल. आज ऊर्जेची गरज नैसिर्गक इंधनाचे साठ ...
कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असले ...