कोरोनाची लढाई शासन व प्रशासनातर्फे अतिशय सक्षमतेने लढली जात आहे, त्याला नागरिकांचीही संपूर्ण साथ लाभणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडून स्वत:सोबत समाजाचीही काळजी घेता येणारी आहे. सुरक्षिततेसाठी सामूहिक पातळीवरील सावधानता हाच यातील मार ...
नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी ...
नाशिक : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संचारबंदीत गोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये, यासाठी घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ६१ पोते तांदूळ मदत म्हणून सुपुर्द करण्यात आले. ...
नाशिक : शहरातील किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर चढे असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसून त्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागत आहे. शनिवारी नाशिक बाजार समितीत एका शेतकºयाने आणलेल्या एक गाडी कोबीचा लिलाव ७०० रुपयांना झ ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र लहरे यांनी कोटमगाव येथे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले . ...
आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
पोलीस म्हटला की, माणूसघाण्या किंवा निर्दयी असा एक समज समाजात पसरलेला असताना खाकी वर्दीतही सेवाभावी व संवेदनशील माणूस दडलेला असतो याचे प्रत्यंतर देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याच्या काळात महामार्गावरील उपाशी जीवांची भूक भागविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या व ...
रशियातील किर्गीझस्थान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान ...