भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...
यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
एकही भूल कमल का फूल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...
शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन ...
जाखोरी येथे बुधवारी (दि.१) कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमं ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...