महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाल ...
महापालिकेतील नगररचना विभागातील भ्रष्टाचार आणि मानवी हस्तक्षेप टळावा यासाठी गेल्यावर्षीपासून आॅटोडीसीआर नामक सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आला. परंतु एक वर्ष झाले तरी आजी-माजी आयुक्तांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. ...
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यावरून ठेकेदारांमधील स्पर्धा त्यातून निर्माण होणारा राजकीय दबाव मुुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरल्यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घातले असून, पाच गणवेश प्रकाराचे नमुने मागवले आहेत. त्याम ...
प्रभाग ३१ मधील सदिच्छानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन सभापती व विभागीय अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले. ...
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक, पंचवटी भागांत धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावण्याची मोहीम हाती घेत कागदी घोडे नाचविले जातात; मात्र या नोटिसा नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे मनपा विभागीय कार्यालय व नगररचना बजावते हा वि ...
गावठाण विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. पहिल्या पंचवार्षिकपासून रखडलेला हा विकास करण्यासाठी सिंगापूरपासून आता स्मार्ट सिटीपर्यंत करण्यापर्यंत अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु साध्या गावठाण क्षेत ...
परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत. ...
पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. ...