महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
राजकाणात सर्वांना खुश करता येते परंतु अर्थकारणात सर्व खुश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारीत आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या संस्थेत अर्थशास्त्राचे निकष डावलून निर्णय होतात. तेव्हा ते आर् ...
महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. ...
गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली. ...
एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. ...
करवाढीला भाजपाचे समर्थन आहे का, महासभेत भाजपा करवाढीच्या विषयाच्या बगल देऊन पळ का काढत आहे, त्याचबरोबर आता कुठे गेला महापौरांचा दुर्गावतार, हाच भाजपाचा पारदर्शी कारभार म्हणायचा काय, मुंढेंना करवाढीच्या मुद्द्यावर घालवले, मग आत्ताच्या आयुक्तांशी सेटलम ...