केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून केली आहे. सरकारने या कायद्यात वर्षभरात अनेक बदल केल्यामुळे, ही करप्रणाली आता सर्वोत्तम आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे. विभागाने आतापर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला कारणे दाखवा नो ...
मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाज प्रबोधनातून लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचविल ...
निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहा ...
बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाने व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या चार-पाच द ...
पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे ...
सना यांच्या काव्यातून निसर्गाशी साधर्म्य साधून पती-पत्नीचे संबंध, सांसरिक व मानवी जीवनाची गुंतागुंत उलगडते. मानवी जीवन सुख-दु:खाने भरले असले तरी ते आनंदाने कसे जगता येईल, याची जाणीव त्यांनी काव्यातून विलक्षण पद्धतीने करून दिली आहे. बायबलमध्ये पती-पत् ...
अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकातील जगत टॉवर येथील पँटलून गारमेंट शोरुमला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत गारमेंट शो रुममधील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. रात्री १.३० वाजता सुरक्षा रक्षकाला अलार्म वाजल्यामुळे आगीची माहि ...