काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. ...
आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. ...
‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. ...
मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक रेशन दुकानामधून तूर डाळ गायब झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात चणा डाळ देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. ...
महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुर ...
शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती. ...
मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिक ...