अॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. ...
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ...
सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ...
सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते. ...
९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. ...
भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...