कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मद ...
शहरातील मोबाईल टॉवर धारकाकडून वसुली करण्यासाठी एजन्सी नेमल्याने मनपाच्या उत्पन्नात भर पडली असून या एजन्सीमार्फत रिलान्यस जिओ कंपनीकडून २ कोटी ६१ हजार २५० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ...
ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर वर्धा न.प.च्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. असे असले तरी सध्या हे काम अपुऱ्या निधी अभावी प्रभावित झाले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून ७ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वळता करण्यात आल ...
मिरज शहरात काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुजावर गल्ली परिसरात दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्याने वादावादीचा प्रकार घडला. मुजावर गल्ली येथे टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. ...
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम ... ...