कोल्हापूर शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात ४०० कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या साहायाने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड ह ...
शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून १२ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचा ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घड ...
महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे. ...