ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे देशभरात मोठमोठे रस्ते बनवत आहेत. त्यामध्ये, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड रस्तेमार्गांचं समावेश आहे. ...
विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसचे निलंबित नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली. ...
Full story of Prithvi Shaw controversy - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ हा बुधवारी वादात सापडला. मुंबईतील एका क्लबमध्ये सेल्फी काढताना झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. काय आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट, ...
मुंबईतील श्रद्धा वालकर हत्येसारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील नालासोपारा येथे घडली. तुळींज येथील ४० वर्षीय पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी दिल्लीला पळून जाणाऱ्या आरोपीला नागदा रेल् ...