मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला म्हणजे आर्यन खानला क्रुझ ड्रग्जप्रकरणी अटक केल्यामुळे चर्चेत आलेले आणि नवाब मलिक यांच्यासोबतच्या वादामुळे वादग्रस्त ठरलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्य ...
देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपल तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं होतं. ...
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय. ...
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. ...