मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Crime News: मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून झालेला वाद, त्यानंतर नागपूरमध्ये झालेली दंगल यामुळे सध्या राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. ...
Mango Export from Maharashtra गेली दाेन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता. ...