मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. परंतु यंदा कुर्ला व चेंबूर परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. थोडा वेळ जरी मुसळधार पाऊस पडला तरी या लोकवस्त्यांमध्ये पा ...
आग्रीपाडा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या आजीने १ जुलै रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. ...
कल्याण-तळोजा हा २०.७ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गिकेवर १७ स्थानके असून त्या कामासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मेट्रो पाच आणि नवी मुंबई मेट्रोला जोडली जाणार आहे. तर, गायमुख ते शिवाजी चौक ही मार्गिका ९.२ किमी लांबीची असू ...