मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गुरुवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत कोरोना रुग्णांसंदर्भात १०२, हॉटेल / आस्थापना संबंधित १६६, पानटपरी ७६, इतर दुकाने ९७५ तसेच अवैध वाहतूक प्रकरणी १,८५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...
कोरोनाच्या भीतीने सुधा भारद्वाज यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २९ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी लागणारी कार्यपद्धती जाहीर केली आहे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजणे आदी सूचना जारी केल्या आहे. ...
१३ ते १४ तास उज्जैन ते कानपुर गाडी चालवून नक्कीच पावसात तो चालक थकला असेल.त्यामुळे गाडी स्किट झाली, पलटी झाली आणि अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, तशी दुबेला पोलिसांवर गोळीबार ...
यापूर्वी हा लोकडाऊन 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंतच होता. मात्र रोजच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ बघता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...