मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कामाला गती देण्यासाठी निर्णय, एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापर्यंत हा मार्ग जाणार आहे. ...
Sushant singh Rajput Case : व नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण बेळणेकर आणि उपनिरीक्षक जगताप याच्याशी संर्पकात होता. ...
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते. ...