मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हरित कवच कमी झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन वाढले आहे. जागतिक तापमानवाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या २४ तासात तब्बल ५ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून ...
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यापूर्वी महापालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार केली जाते. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चेतावनी देऊन इमारत खाली करण्याची सूचना केली जाते. ...
गणेशाकडून प्रेरणा घेतच आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यामुळे आपणदेखील श्रीगणेशाकडून लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत लेखिका आणि अनुवादक अरुंधती दीक्षित यांनी व्यक्त केले. ...
काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती. ...