मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेले सहा महिने जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनारूपी संकटाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घालत लाखो भाविक आपल्या लाडक्या गणरायाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देणार आहेत. ...
सुशांतचे डिप्रेशन, त्यावरील औषधे आणि अमली पदार्थांच्या व्यसनाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांबाबत ती त्रोटक व अपुरी माहिती देत आहे. त्यामुळे तपास अधिकारी असमाधानी आहेत. त्याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली असून, लवकरच तिला त्यांच्या ...
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले. ...
अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे. ...