मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Aditya Thackeray News: ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय असल्याची टिकाही त्यां ...
पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली असली तरी मुंबईतील शाळांना यासंदर्भात कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. ...