मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Weather Update : राज्यात आषाढी एकादशीनिमित्त पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडणार असून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण किनाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra We ...
वरळी येथील अस्फाल्ट प्लांटच्या लिलावातून ८७९ कोटी, तर क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ३६९ कोटी रुपये मिळणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ४०० कोटी मिळण्याची अपेक्षा होती. ...
२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने ८४ जागा तर मनसेने ७ जागा जिंकल्या होत्या; मात्र उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अर्धी ताकद कमी झाली आहे. ...
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...
MNS Activists Arrested News: मुबंईतील व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...