सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...
धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मतांसाठी राहुल गांधी महाराष्ट्रभर फिरले, पण अजून अयोध्येला जाऊन श्रीरामांचे दर्शन घेतले नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. ...