मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. ...
तुफान रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी कच खाल्याने मुंबईचा निसटता पराभव झाला. आरसीबीने बाजी मारली असली, तरी त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. ...
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती ...
MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. ...