यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़ ...
नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़ ...
‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत. ...
‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले. ...