जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कर्जमाफीनंतर ३0 टक्क्यांची कात्री लागणार असल्याने काही विभागांनी आपली आहे तीच कामे पूर्ण करून आळशी भूमिका घेतली होती. ...
सातारा : दिवाळखोरीत निघालेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत बँकेने ठेवींची मुदत ...
पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडून २० कोटींची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. गुलाब विठ्ठल पारखे असे आरोपीचे नाव आहे. ...
कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले आहे. ...
बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले ...
राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी अवघ्या चार दिवसात तब्बल सहा कोटी रुपये खर्च केले गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व काही संशयास्पद असल्याने या खर्चाची देयके रोखण्यात आली आहे. ...
कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे. ...