पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
Money, Latest Marathi News
Sanjay Kapoor : संजय कपूर यांनी नंदिता महतानी, करिश्मा कपूर आणि प्रिया सचदेव यांच्याशी तीन विवाह केले आहेत. त्यांना एकूण चार मुले आहेत. त्यांच्या निधनाने केवळ त्यांचे कुटुंबच नाही तर संपूर्ण व्यवसाय आणि चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. ...
प्रशासनाने पुलाकडे दुर्लक्ष केले असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले? हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही ...
Friendship : पैशांच्या व्यवहारामुळे अनेकदा मैत्रीत कटुता येते आणि काहीवेळा तर मैत्रीच संपुष्टात येते. पैसे मागितल्यास मित्र नाराज होईल किंवा नातेसंबंध बिघडतील या भीतीने अनेकजण गप्प राहतात. ...
मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी झालेल्या दिंडयांना प्रत्येकी २० हजार देण्यात येणार ...
हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आल्याने ते येत्या सोमवारपर्यंत दूर करण्यास सांगितले आहे ...
रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. ...
तिन्ही घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरटयांनी चोरून नेले ...
SIP calculation: एसआयपी गुंतवणूक हा प्रत्येकासाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. खरं तर, एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्याने केवळ गुंतवणूकीची शिस्त लागत नाही तर चक्रवाढीची जादू दीर्घकाळात उत्तम परतावा देखील देते. ...