लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी - Marathi News | bmc election 2026 visits to thackeray brothers branches in the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ...

ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार? - Marathi News | Many contenders for one seat in Thane Big fight to be held on 17 seats NCP is facing two factions; What will happen to MNS candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६४९ उमेदवार असले, तरी १७ ठिकाणी बिग फाइट होणार आहे. यात काँग्रेस आणि मनसेच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... ...

मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद - Marathi News | bmc election 2026 mns rebel candidate raj thackeray said thank you saheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद

पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली. ...

लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय... - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray Interview: 24-hour water for new, large buildings, three hours for the middle class...; Manjrekar raised the issue of imbalance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...

Mahesh Manjrekar on Mumbai: मुंबईतील ट्रॅफिक, ५१ लाख गाड्या आणि पाण्याचा भेदभाव यावर महेश मांजरेकर यांनी विचारले रोखठोक सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विनाशाला जबाबदार कोण? याचे दिले उत्तर. ...

दुबार, बोगस मतदारांचा मनसेने योजला ‘कार्यक्रम’  - Marathi News | navi mumbai municipal corporation election 2026 mns plans program for dubar bogus voters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुबार, बोगस मतदारांचा मनसेने योजला ‘कार्यक्रम’ 

दुबार, बोगस मतदारांची यादी निवडणूक विभागाकडे दिलेली आहे. ...

फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray Interview: Fadnavis is a set-up man, fifty crore is not a joke; Raj Thackeray's response to corruption allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा

Raj Thackeray Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त मुलाखत! "मुंबई तोडण्याचे षडयंत्र" आणि "५० खोक्यांचा २००० कोटींचा हिशोब"; वाचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीतील सर्वात मोठे १० मुद्दे. ...

मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | Will there be a big setback in MNS even before the elections?; BJP- Eknath Shinde Sena is preparing to shock Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे असा आरोप संतोष धुरी यांनी केला होता. ...

लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Raj Thackeray Will Be Biggest Loser in collaboration; CM Devendra Fadnavis attack Uddhav and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...