महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray MNs Aurangabad Rally Update: मनसेने सभेसाठी परवानगी मागितली असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
MNS: उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...