महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील पुतळ्यास मनसैनिक व शिवसैनिकांकडून ९५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...
शिवडीमध्ये कितीही डोमकावळे आले. कितीही कोकिळा कुहुकुहु करू लागल्या, तरीही शिवडी तुमचीच आहे, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ...