जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती स ...
जिल्ह्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांची पाठ असून पारंपारिक पिके व त्याच पद्धतीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. कमी उत्पादन खर्चाची ही पद्धत अजूनही शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेली नाही. त्यामूळे रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर होऊन जमिनी ...
आमदार विजय रहांगडाले यांनी धानाच्या शेतीसह आंबा आणि पपईची फळबाग सुद्धा फुलविली आहे. ते स्वत: शेतीत रस घेऊन मार्गदर्शन करतात. आ.मनाेहर चंद्रिकापुरे हे राजकारणात येण्यापूर्वी कृषी विभागातच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांन ...
उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली. ...