मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . ...
मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसां ...
प्रत्येक पथकास रोज किमान दीडशे घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य दिले गेले आहे . प्रत्येकाची ऑक्सिमीटर व थर्मलमीटर ने तपासणी करणे पथकांना बंधनकारक केले आहे . ...
मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मागणी केली होती . ...
कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाण ...