महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यात रोजगार हमी, स्वच्छता अभिमान, सहकारी साखर कारखानदारी, आदींचा समावेश आहे. त्यात भर घालण्यासाठी मंत्र्यांनी काम करावे. आता साठीकडे झुकणारे मंत्रिगण फारसे काही करतील असे वाटत नाही. अपेक्षा आहे ती आदित्य ...
भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. ...
थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...
कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील व राजेंद्र पाटील या राज्यमंत्र्याचे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे ग्रॅण्ड वेलकम झाले. हलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या दणदणाटातच या तीन मंत्र्यांनी कोल्हापुरकरांच्य ...