बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी क ...
भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत् ...
ग्रामविकासाची कामे ग्रामस्थ सुचवतील ती प्राधान्याने करावीत. कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांनी सुचविलेली कामे करु नका अशी तंबी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी वडनेर व वडेल येथे आले असता ते बोलत होते. त्या ...
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस ...
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी शुक्रवारी भामरागड नजीकच्या हेमलकसा येथे जाऊन तेथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. ...