काही प्रकल्प अर्धवट असतील, ते पूर्ण करण्यासाठी आपण निधी खेचून आणून ते पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले. ...
सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योग ...
जालन्याचे खासदार म्हणून सलग पाच वेळेस निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गुरूवारी राज्यमंत्री म्हणून सहभाग झाल्यावर जालना शहरासह जिल्ह्यात त्याचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले ...
देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्य ...