कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होत ...
जवळपास ५० ते ६० हजार कामगार कार्यरत असलेल्या हिंगणा एमआयडीसीत दरदिवशी लाखो लिटर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे कारखाने संकटात आले आहेत. पिण्याचे अशुद्ध पाणी आणि कारखान्यात उपयोगात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला ...
उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच् ...
वाळूज येथील कंपन्यांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांचे एक शिष्टमंडळ १७ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. याच दिवशी उद्योगमंत्री वाळूजची पाहणी करणार आहेत. ...
औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आह ...
वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, यासाठी पोलिसांनी ७ पथकांची स्थापना केली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून ३६ संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तपास पथकाकडून विशेष कोंबिंग आॅपरेशन राबवून धरपकड सुरू आहे. ...