उच्च न्यायालयाने दिघा विभागातील ९९ इमारती बेकायदा ठरवून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत येथील काही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या निवडणुकीत गटबाजी चांगलीच उफाळून आली होती. या गटबाजीमुळेच निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले, ...
जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरू ...
जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. ...