मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विकास होणार आहे. ...
देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ ...
सेवाक्षेत्रात प्रगतीसाठी भारतासमोर मोठ्या संधी उपलब्ध असून, आरोग्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात सर्वाधिक पर्याय खुले आहे. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्रयशक्तीअभावी एका चौकटीत अडकले आहे. ...
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंडावर संबंधित उद्योजकाने किमान ४0 टक्के चटई निर्देशांकाचा (एफएसआय) वापर आता बंधनकारक करण्यात आला आहे. ...