सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध् ...
दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळ ...
औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने भारतासह परदेशांत विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी देशांतर्गत, परदेशातील विस्तारासाठी व्हेरॉक समूह आता जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे. ...
इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांकडून युनियनचा राजीनामा मागणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने मनसे युनियन पदाधिकाºयांना दिल्याने वादावर पडदा पडला आहे. ...
औद्योगिक क्षेत्रात वायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभरात अग्रगण्य असलेल्या धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीत सोमवारी (दि.१८) मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन झाले. ...
कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ...
राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई ...