म्हणूनच नैराश्याचे भूत मनावर बसले की आत्महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय खरंच असतो का? ...
आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता य ...
नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मान ...
लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे मोठ्यांसोबत लहान मुला-मुलींनाही घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचं रूटीन बदललं आहे. याचाच प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. ...
लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...