६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. ...
ना भांडण-तंटा, ना वादविवाद, ना कुठले व्यसन. प्रत्येकालाच एकमेकांबद्दल कमालीची आपुलकी. असे हे ‘हॅप्पी व्हिलेज’ राज्याला आनंदी जीवनाचा संदेश देत आहे. ...
डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तक वाचन, पेंटिंग, स्केटिंग व हावभाव ओळखण्याचे कौशल्य सरस्वती साधनेच्या माध्यमातून शक्य असल्याचे प्रांजल पंकज बरडिया (वय ८) हिने दाखवून दिले आहे. ...