Sadguru Shri Shivkripananda Swami : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आत्महत्या रोखण्याची ताकदही ध्यानधारणेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वामीजींनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. ...
श्वास आपल्या शरीरात येतो कसा, जातो कसा, याची काही जाणीवच आपल्याला नसते, मग आपण ध्यान करतो, प्राणायाम करतो म्हणजे नक्की काय करायचं हे शिकून घ्यायला हवं. ...