आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे त ...
अलिकडे हे कमी झालं असलं तरी काही लोक आजही राशी बघतात. त्यानुसार खालील 4 राशींच्या मुली चांगल्या साथीदार होऊ शकतात, असे बोलले जाते. चला जाणून घेऊया त्या 4 राशींच्या मुलींबद्दल.... ...
भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सु ...
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या ... ...
धमार्दाय आयुक्त मुंबई व धर्मादाय सहआयुक्त औरंगाबाद यांच्या आवाहनानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय संस्थाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात शनिवारी दुपारी १२ वाजता तब्बल ५५ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
आर्थिक विवंचनेत त्रस्त शेतकरी व गरजु कुटुंबांना आधार देत त्यांच्या पाल्यांचा विवाह व्हावा म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून शनिवारी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकाच मांडवात सर्वधर्मीय ६१ जोडप्यांचे हजा ...