एका कॉन्स्टेबलचं रजेचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केलं असून त्याचं लग्नाचं वय निघून जात असल्याचं म्हटलं आहे. ...
23 आणि 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज येणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यानुसारच बुकिंग देखील सुरू आहे. ...