बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. ...
कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...
काही लोकांच्या डोक्यात विचित्र किंवा वेगळ्याप्रकारे लग्न करण्याचं खुळ भरलेलं असतं. त्यांना वाटत असतं की, त्यांचं लग्न फारच वेगळ्या पद्धतीने व्हावं आणि नेहमीसाठी लक्षात रहावं. ...