amba market मागील तीन दिवसात ४५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या आहेत. मात्र, युद्धामुळे आखाती प्रदेशातील आंब्याची निर्यातच बंद असल्यामुळे परदेशी बाजारपेठ ठप्प आहे. ...
kanda market हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली. ...
Harbhara Market : यंदा हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज असून राज्यात ३०.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या आवकेमुळे बाजारात दरांवर दबाव निर्माण झाला असून शेतकरी चिंतेत आहेत. (Harbhara Market) ...