रविवारी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा प्रभाव तीव्र झाला. सोमवारी ६.६ अंश आणि मंगळवारी थेट ५.९ अंशांवर पारा स्थिरावल्यानंतर थंडीची तीव्रता उच्चांक गाठत असल्याचे स्पष्ट दिसते. ...
यंदा मुबलक पाऊस झाला असून, सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठ ...
Soybean Market Rate : राज्यातील शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.०८) नोव्हेंबर रोजी एकूण ५७६१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२ क्विंटल हायब्रिड, ९८०१ क्विंटल लोकल, ४०४९५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...
मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरांवर शेतकरी उसाची लागवड करीत असले तरी कंधार तालुक्यात एकही साखर कारखाना नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत. ...
Pigeon Pea Farming : शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्टा असलेल्या पोखरी (ता. वैजापूर) शिवारात अलीकडे गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाच्या तुरीने मोठे क्षेत्र काबिज केले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, ऊस आदी नगदी पिकांना फाटा देत शेतकरी आता तूर शेतीक ...
यावर्षी ऊस गाळप प्रक्रिया १ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, अवघ्या ३४ दिवसांतच मराठवाड्याच्या २९ साखर कारखान्यांनी २४ लाख ३० हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये लातूर जिल्हा सर्वात पुढे असून त्या पाठोपाठ परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांचा सम ...
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...